काँग्रेसमुक्त भारत
श्री धनंजय कीर लिखित मूळचे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र वाचायला घेतले तेव्हा प्रस्तावनेत एक वाक्य सापडले ते येथे देत आहे
२६ फेब्रुवारी १९७५ रोजी पुणे येथे सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करताना फिल्डमार्शल सॅम माणेकशा म्हणाले मला आयुष्यात आणेल मानसन्मान मिळाले पण वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मान सैनिक म्हणून मिळला तो मी कधीच विसरणे शक्य नाही!!
जे वाक्य वाचताना गेलाय काही महिन्यात timesnow आणि झीन्यूज या वाहिनीवर चर्चेत काँग्रेसकडून जे गलिच्छ आरोप होते गेले ते आठवले. माणेकशा यंकय्या सारखा सैनिक ज्याच्या मनात सावरकर यांच्या बद्दल आदराची भावना आहे. हिंदुस्थान स्वतंत्र होण्याकत्या जेवढे शारीरिक कष्ट अंदमानात सावरकरांनी सोसले तेवढे कुठल्याही नेत्याने सोसले नाही अगदी मोहनदास करमचंद गांधी, जवाहरलाल नेहरू अगदी सरकार पटेल यांनीही एवढे शारीरिक कष्ट सोसले नाहीत. अंदमानात सावरकरांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तो वेगळाच असे असताना काँग्रेस जे गलिच्छ आरोप करत आहे ते बघताना २०१९ पर्यंत भारत हा काँग्रेसमुक्त झालाच पाहिजे!!
शैलेश दामले १७-सप्टेंबर-२०१६
श्री धनंजय कीर लिखित मूळचे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र वाचायला घेतले तेव्हा प्रस्तावनेत एक वाक्य सापडले ते येथे देत आहे
२६ फेब्रुवारी १९७५ रोजी पुणे येथे सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करताना फिल्डमार्शल सॅम माणेकशा म्हणाले मला आयुष्यात आणेल मानसन्मान मिळाले पण वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मान सैनिक म्हणून मिळला तो मी कधीच विसरणे शक्य नाही!!
जे वाक्य वाचताना गेलाय काही महिन्यात timesnow आणि झीन्यूज या वाहिनीवर चर्चेत काँग्रेसकडून जे गलिच्छ आरोप होते गेले ते आठवले. माणेकशा यंकय्या सारखा सैनिक ज्याच्या मनात सावरकर यांच्या बद्दल आदराची भावना आहे. हिंदुस्थान स्वतंत्र होण्याकत्या जेवढे शारीरिक कष्ट अंदमानात सावरकरांनी सोसले तेवढे कुठल्याही नेत्याने सोसले नाही अगदी मोहनदास करमचंद गांधी, जवाहरलाल नेहरू अगदी सरकार पटेल यांनीही एवढे शारीरिक कष्ट सोसले नाहीत. अंदमानात सावरकरांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तो वेगळाच असे असताना काँग्रेस जे गलिच्छ आरोप करत आहे ते बघताना २०१९ पर्यंत भारत हा काँग्रेसमुक्त झालाच पाहिजे!!
शैलेश दामले १७-सप्टेंबर-२०१६
No comments:
Post a Comment