काँग्रेसचा भविष्यकाळ \
झी टीव्ही वरील ताल ठोक के चर्चासत्र दिनांकास ६-ऑकटोबर-२०१६
https://www.youtube.com/watch?v=reollHLLOi4
झी टीव्ही वरील ताल ठोक के चर्चासत्र दिनांकास ७-ऑकटोबर-२०१६
https://www.youtube.com/watch?v=QnTHPq13utw
वरील दोन्ही चर्चा संत्रात काँग्रेसची भूमिका? दोन्ही संत्रात काँग्रेसच्या प्रवक्त्याने इतका त्रागा केला आहे कि त्यांचे वक्तव्य ऐकून त्या प्रवक्त्याला दोन कानाखाली माराव्यात असे नक्की वाटते निदान मला तरी वाटले!!
पप्पूने खून की दलाली हा शब्दप्रेयोग बहुतेक मंडळींनी वाचला किंवा ऐकला असेल. २०१३ सालापासून मी पप्पूला ऐकत आलो आहे (काही मंडळी २००४ पासून ऐकत असतील) माझे स्पष्ट मत आहे पप्पूने आपले आडनाव बदलून बरळकर आडनाव ठेवावे त्या जास्त संयुक्तिक ठरेल
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पराजय झाल्यापासून पप्पू आणि त्याचे इतर काँग्रेसकन क्रीतपुत्र (विकत घेतलेले गुलाम पूज्य बाबासाहेब पुरंदरे यांचा शब्द उसना घेत आहे) यांची मानसिकता बघता. पप्पू खोट्या विश्वात राहाण्याचा मानसिक रोग (रोगाचे नाव मनोपचार तज्ज्ञ सांगू शकतील) झालेला आहे आणि तोच रोग हा रोग नक्की संसर्गजन्य आहे क्रॅब इतर काँग्रेसजन पण त्याने पछाडलेले दिसत आहेत!! हे चित्र बघता हिंदुस्थान काँग्रेसमुक्त नक्कीच होणार. कै नथुराम गोडसे यांची अखण्ड हिंदुस्थानी इच्छा अपुरी राहील असे दिसत आहे पण मो की गांधी यांची इच्छा स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करावी हि पुरी झली नाही पण काँग्रेस लयाला जाऊन एक अर्थाने त्यांची उच्च पुरीला होईल असे दिसत आहे आणि माझ्या मते काळाचीच गरज आहे!!
माननीय श्री शरद रावजी पवार साहेब बरळतात आमी पण पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हल्ले केले पण त्याचा गवगवा केले नाही.
तोंडात तर तंबाखूची रसाळ पोथी (कै ग दि माडगूळकर यांची क्षमा मागून त्यःचे शब्द उसने घेतो) असेल तर गवगवा कुठून करणार.? सत्तेत असताना अजित
पवार याना फक्त भ्रष्टाचार करायला आणि धरणात मुतायला वेळ होता तसेच इतर मंत्री फक्त भ्रष्टाचार करत होते मग वेळ कुठून असणार?
शैलेश दामले
०८-ऑकटोबर-२०१६
झी टीव्ही वरील ताल ठोक के चर्चासत्र दिनांकास ६-ऑकटोबर-२०१६
https://www.youtube.com/watch?v=reollHLLOi4
झी टीव्ही वरील ताल ठोक के चर्चासत्र दिनांकास ७-ऑकटोबर-२०१६
https://www.youtube.com/watch?v=QnTHPq13utw
वरील दोन्ही चर्चा संत्रात काँग्रेसची भूमिका? दोन्ही संत्रात काँग्रेसच्या प्रवक्त्याने इतका त्रागा केला आहे कि त्यांचे वक्तव्य ऐकून त्या प्रवक्त्याला दोन कानाखाली माराव्यात असे नक्की वाटते निदान मला तरी वाटले!!
पप्पूने खून की दलाली हा शब्दप्रेयोग बहुतेक मंडळींनी वाचला किंवा ऐकला असेल. २०१३ सालापासून मी पप्पूला ऐकत आलो आहे (काही मंडळी २००४ पासून ऐकत असतील) माझे स्पष्ट मत आहे पप्पूने आपले आडनाव बदलून बरळकर आडनाव ठेवावे त्या जास्त संयुक्तिक ठरेल
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पराजय झाल्यापासून पप्पू आणि त्याचे इतर काँग्रेसकन क्रीतपुत्र (विकत घेतलेले गुलाम पूज्य बाबासाहेब पुरंदरे यांचा शब्द उसना घेत आहे) यांची मानसिकता बघता. पप्पू खोट्या विश्वात राहाण्याचा मानसिक रोग (रोगाचे नाव मनोपचार तज्ज्ञ सांगू शकतील) झालेला आहे आणि तोच रोग हा रोग नक्की संसर्गजन्य आहे क्रॅब इतर काँग्रेसजन पण त्याने पछाडलेले दिसत आहेत!! हे चित्र बघता हिंदुस्थान काँग्रेसमुक्त नक्कीच होणार. कै नथुराम गोडसे यांची अखण्ड हिंदुस्थानी इच्छा अपुरी राहील असे दिसत आहे पण मो की गांधी यांची इच्छा स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करावी हि पुरी झली नाही पण काँग्रेस लयाला जाऊन एक अर्थाने त्यांची उच्च पुरीला होईल असे दिसत आहे आणि माझ्या मते काळाचीच गरज आहे!!
माननीय श्री शरद रावजी पवार साहेब बरळतात आमी पण पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हल्ले केले पण त्याचा गवगवा केले नाही.
तोंडात तर तंबाखूची रसाळ पोथी (कै ग दि माडगूळकर यांची क्षमा मागून त्यःचे शब्द उसने घेतो) असेल तर गवगवा कुठून करणार.? सत्तेत असताना अजित
पवार याना फक्त भ्रष्टाचार करायला आणि धरणात मुतायला वेळ होता तसेच इतर मंत्री फक्त भ्रष्टाचार करत होते मग वेळ कुठून असणार?
शैलेश दामले
०८-ऑकटोबर-२०१६